Wednesday, December 20, 2023

राज्यात थंडीचा कडाका वाढला ; घ्या आरोग्याची काळजी


लोकमन महाराष्ट्र न्यूज

अहमदनगर : सोहेल मनियार 

सर्वांना कळवण्यात येते की सध्या चार दिवस झाले आहेत उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे . रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 अंश सेल्सिअस दरम्यान खाली येत आहे.

याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणे,शरीर लुळे पडणे ,पक्षाघात, ब्रेनहॅमरेज , रक्तवाहिन्या गोठणे , हार्टअटॅक , मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते. रात्री घराबाहेर पडू नये. सुती उबदार कपडे घालावे, पाणी भरपूर प्यावे, हातमोजे, पायमोजे, स्वेटर , कानटोपी , रग  यांचा वापर करावा.

सतर्क रहा , सावधान रहा

जनहितार्थ जारी!!

 महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग



No comments:

Post a Comment